डियर सखी...
समाधान. हा एकच शब्द मनावरचा सगळा ताण कमी करून टाकतो मन समाधानी असेल तर आयुष्यात सुखाची नांदी होते.
कारण कसलच टेन्शन नसतं मन निखळ स्वच्छ असत त्यामुळे आयुष्यात एक प्रकारची सकारात्मकता असते. सखी आपण समाधानी असलो न तर आपली सगळी काम परस्पर होऊन जातात आणि मनावरच ओझं कमी होत म्हणून सांगते जीवनात समाधानी रहा त्याच्यावर सोड म्हणजे सगळ बरोबर होईल
No comments:
Post a Comment